नैसर्गिक शेती मिशन_14.9.2023

विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक/ सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर यामुळे जमिनीचा पोत खालावत चाललेला आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक असून जमिनीतील जिवाणूंसाठी व जीवजंतूंसाठी…

महाराष्ट्रात इंडिया गटबंधन_31.8.2023

२७ ते २९ ऑगस्ट २०२३ रोजी, मी सागरी यात्रा काढली. सागर किनाऱ्यावरील गावागावात जाऊन तेथील मच्छीमार बांधव तसेच पर्यटन व्यवसायात काम करणारे बांधव यांना भेटलो. या सागरी यात्रेत इतक्या वर्षात किनारपट्टीच्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि काय प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करायची संधी मिळाली. पण…

आरोग्य धनसंपदा_१७.८.२०२३

तीन वर्ष झाली, करोनाच्या सापळ्यात देश अडकलेला होता. ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. १९२० नंतर अशाप्रकारचे संकट देशावर पुन्हा आले आहे. या हल्ल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ज्यांचे शरीर कमजोर असते त्यांना अशा प्रकारचे आजार होतात. ज्यांच्या शरीरामध्ये विटामिन ‘सी’ कमी असते आणि…

शरद पवार यांचे राजकारण (भाग-२)_3.8.2023

गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या राजकारणाचा एक अंश आपण दाखवला होता.  पण आज ज्या वेळेला एनडीए सरकार एका बाजूला आहे आणि इंडिया हे गटबंधन नव्याने बनलेले आहे. त्यात शरद पवार सामील आहेत.  त्यात मध्येच एक अशी परिस्थिती निर्माण झाली की, इंडियाचा घटक पक्ष राष्ट्रवादी फुटली…

शरद पवार यांचे राजकारण (भाग-१)_27.7.2023

शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष चाललेले आहे.  त्यावेळी १९६७ साली मी लहान असताना त्यांची माझी भेट झाली होती. माझे वडील आमदार सिताराम सावंत हे त्यावेळेला निवडून आले होते आणि शरद पवार देखील पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले होते.  त्यावेळी वडिलांसमवेत शरद पवार यांची…

जिंजी (भाग -२) – महाराष्ट्राचा स्वतंत्र लढा_६.७.२०२३

संभाजी महाराजांची हत्या ही देशाच्या इतिहासातील काळीकुट्ट घटना आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले.  ते अत्यंत शिताफीने संभाजी महाराजांनी पुढे चालवले व मोघलांना नऊ वर्ष झुंजवत ठेवले.  प्रचंड प्रयत्न करून सुद्धा औरंगजेबला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यातच १ फेब्रुवारी १६८९ मध्ये संभाजी…

जिंजी (भाग -१)_२९.६.

छत्रपती शिवराय यांची दूरदृष्टी व युद्ध शास्त्रावरील पकड ही असामान्य होती. त्यामुळे कुठल्याही धोक्याची त्यांना आधीच कल्पना यायची व अतिशय योग्य नियोजन करून त्यांनी शत्रूचा अनेकदा पराभव केला.  तशीच एक गोष्ट जिंजी बद्दल सुद्धा सांगता येते.  शिवरायांचा राज्याभिषेक ही एक अलौकिक घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे…

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाचा वर्धापन दिन_15.6.2023

शिंदे सरकारचा पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे.  शिंदे सरकार कसे बनले? व का बनले? हे सगळ्यांसमोर आहेच.  पण आश्चर्याची गोष्ट ही आहे कि ठाकरे सरकार राज्य करत होते व त्या राज्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे विचित्र त्रिकूट एकत्र येऊन राज्य सरकार…

जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज_८.६.२०२३

६ जून १६७४  हा दिवस सुखाचा, महाराष्ट्राच्या मुक्तिचा. छत्रपती शिवरायांचा याच दिवशी राज्याभिषेक झाला. अवघा आसमंत दुमदुमला.  “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय” जयघोष झाला.  हजारो वर्षाचे साखळदंड मोडून पडले. गुलामगिरीत आयुष्य काढणारे मुक्तिचे श्वास घ्यायला लागले. अनेक वर्ष अतिशय क्रूर अशा सुलतानाच्या हाताखाली भारतीय…

बँकांचे खाजगीकरण_२५.५.२०२३

मी माझ्या पहिल्या खासदारकीच्या पगारातून सैनिक पतसंस्था बनवली. आता तिथे वीस शाखा बनल्या व कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आज पतसंस्थेमध्ये आहेत. त्याची सर्वसाधारण सभा २८ ऑगस्टला झाली. आम्ही सैनिकांनी मिळून अशी पतसंस्था बनवली की आज जवळजवळ पाचशे सैनिकांच्या मुलांना रोजगार देते व कर्जातून असंख्य लोकांना रोजगार…