बाबरचा खरा इतिहास
भारताच्या इतिहासात बाबरची पहिली पानिपतची लढाई निर्णायक ठरली. मोघली साम्राज्याचा पाया १५२६ ला करायला गेला तो थेट १८५७ पर्यंत चालला. १८५७ च्या लढाईत सर्व भारतीयांनी शेवटचा मोघली सम्राट बहादूर शहा जफरला आपला राजा म्हणून इंग्रजांना नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघपणे लढा दिला. मधल्या काळात १७०७ ला औरंगजेबनंतर मोघली साम्राज्य क्षीण…