बाबरचा खरा इतिहास

भारताच्या इतिहासात बाबरची पहिली पानिपतची लढाई निर्णायक ठरली.  मोघली साम्राज्याचा पाया १५२६ ला करायला गेला तो थेट १८५७ पर्यंत चालला.  १८५७ च्या लढाईत सर्व भारतीयांनी शेवटचा मोघली सम्राट बहादूर शहा जफरला आपला राजा म्हणून इंग्रजांना नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघपणे लढा दिला.  मधल्या काळात १७०७ ला औरंगजेबनंतर मोघली साम्राज्य क्षीण…

जगाच्या इतिहासात स्त्री सुरक्षा

समता आणि स्वातंत्र संविधानातील परस्परविरोधी सिद्धांत आहेत. व्यक्तिला महत्व द्यायचे कि समाजाला हा प्रश्न आधुनिक जगात वादाचा राहिलेला आहे. समाजाच्या विकासासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा अनेकदा आलेली आहे. उदा; मालमत्तेचा अधिकार हा मुलभूत अधिकारापासून काढण्यात आला. समाजासाठी सरकार कधीही तुमची मालमत्ता ताब्यात घेवू शकते. तसेच कुळकायद्याने ‘कसेल…