कारगिल योध्यांना माझा सलाम
कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यासाठी एक भयानक आव्हान होते. १५००० पासून १८००० फूटावरील असंख्य गगनचुंबी शिखरांचा कब्जा करायचा होता. वर वाजपेयी सरकारने निर्बंध लावले होते. एल.ओ.सी. पार करायची नाही, वायु दलाचा वापर करायचा नाही. ही खंत तत्कालीन वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली की, वायुदलाला पाक एल.ओ.सी. वर देखिल हल्ला करू…