नविन पर्याय

नुकतेच मेहेकर तालुक्यातील भोर चिंचवली या गावामध्ये शेतकऱ्यांच्या आग्रहावरून गेलो. तिथे शेतकऱ्यांचे हाल बघून मला असंख्य वेदना झाल्या. शेतकऱ्यांनी त्या वेदना प्रकट केल्या. मला जाणीव झाली कि, शेतकरी हवालदिल झाला. त्याला कसलीच आशा उरली नाही. शेतकरी आपल्या शेतामध्ये मरमर राबतो त्याच्या मालाला दर मिळत नाहीत….

संघर्षाशिवाय पर्याय नाही

संघर्षाशिवाय पर्याय नाही भारतात सर्वात मोठे आव्हान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे उध्वस्त जीवनमान आहे. त्यावर उपाययोजना करण्यात सरकार मग ते सापनाथ कॉंग्रेस आघाडी  असो का नागनाथ भाजप आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोदीशेठने अनेक वल्गना मारल्या, वचने दिली, पण कृतीशुन्य प्रवास चालू आहे. दिशाहीन राष्ट्र आपल्या नागरिकांचा…

सामुहिक संकल्प

  सामूहिक संकल्प आजकाल   सकाळी कुठलेही दैनिक उघडले तर बलात्कार किंवा स्त्री शोषणाची बातमी ठळक  मथळ्यात दिसलीच पाहिजे असा जणू नियमच झाला आहे. आज लग्न संस्था धोक्यात आहेत, घटस्फोट वाढत  आहेत. विषारी रासायनिक अन्नामुळे नपूसंकता वाढत चालली. त्यामुळे शारिरीक सुख मिळवण्यास लोक असमर्थ आहेत. त्यातूनच क्रूरता वाढत…