भ्रष्टाचार मुक्त भारत ही मागणी नाही तर जिद्द आहे_29.11.2018
मी कॉंग्रेस पक्षाचे सरकार असताना राजकारणातील माफिया राज आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता व्होरा समिती स्थापन करण्यासाठी मुंबई दंगली नंतर आग्रह धरला होता. त्यानंतर व्होरा समिती नेमली गेली. याच संबंधावर ५ ऑक्टोबर १९९३ रोजी तत्कालीन केंद्रीय गृह सचिव एन.एन.व्होरा यांनी अहवाल दिला असून सुप्रीम कोर्टाने १९९७…