माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत (भाग २)

माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधीच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला.  भारताच्या इतिहासातील हे एक…

माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत

माझा राजकारणात प्रवेश हा एक अपघात होता. १९९१ साली, मध्यावधी निवडणूक लागल्या व राजीव गांधीनी कॉंग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. माझे वडील हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, नंतर आमच्या आग्रहाखातर १९८० साली शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे आम्ही कोणी शरद पवार यांचे विरोधक होतो असे नाही,पण…