भरकटलेला भारत (भाग २)

भरकटलेला भारत (भाग – २) सैन्यात २ भाग असतात. एक म्हणजे दात. जे प्रत्यक्ष लढतात. दुसरे म्हणजे शेपटी जे सैन्याला लागणारी सर्व सामुग्री पुरवतात. ज्या सैन्याची शेपटी दातापेक्षा मोठी असते ते सैन्य यशस्वी होणे कठीण आहे.  शिवरायांचे सैन्य हे सर्वात चपळ आणि मारक होते, कारण…

संघर्षाशिवाय पर्याय नाही

संघर्षाशिवाय पर्याय नाही भारतात सर्वात मोठे आव्हान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे उध्वस्त जीवनमान आहे. त्यावर उपाययोजना करण्यात सरकार मग ते सापनाथ कॉंग्रेस आघाडी  असो का नागनाथ भाजप आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोदीशेठने अनेक वल्गना मारल्या, वचने दिली, पण कृतीशुन्य प्रवास चालू आहे. दिशाहीन राष्ट्र आपल्या नागरिकांचा…