आर्थिक समतेशीवाय राजकीय समता शक्य नाही_22.11.2018

भारतीय संविधानाने ठामपणे नमूद केले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. तेथील लोकांना सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी आहे. पण हे स्वप्न विरले, प्रत्येक क्षेत्रात, भारत विध्वंसक भविष्याकडे गटांगळ्या खात झपाट्याने चालला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अस्थिरता प्रकट होत आहे. ग्रामीण भारतात दुष्काळ, आत्महत्या वाढल्या…

अश्लील श्रीमंतीचे परिणाम

भांडवलदार आणि अतिश्रीमंत माणसे राजकीय नेत्यांना पैसे देतात आणि त्या बदल्यात भांडवलदार, कारखानदार, राजकीय नेते संरक्षण देतात. हे आपण ऐकलेले आहे. पण आता तसे नाही. भांडवलदार इतके श्रीमंत झाले आहेत कि ते सर्वच पक्ष चालवतात. मुख्यमंत्री ठरवतात आणि पक्षाची तिकीट वाटतात. कोणी सत्तेवर आला तरी…

सुख आणि समृद्धी

सुख आणि समृद्धी राजकारण कशासाठी? सुख आणि समृद्धीसाठी. कुठेही चर्चा ऐकली तरी लोक म्हणतात दिसतात, राजकारण आम्हाला नको ते घाणेरडे आहे. बरोबर आहे, राजकारण घाणेरडे होते आणि घाणेरडे राहणार आहे. कारण ते एक युध्द आहे. राजकारण म्हटले कि व्यक्ती व समूह येतात. भारतात त्या व्यक्तीचा…

काळा धंदा (भाग-२)

काळा धंदा (भाग-२)                         काळ्या पैश्याची निर्मिती विश्वव्यापी, शोषणकारी महासत्तेने केली. जागतिक अर्थव्यवस्था काळ्या पैश्याची गुलाम आहे. म्हणूनच रशियाचे राष्ट्रपती पुतीन, ब्रिटनचे प्रधानमंत्री कॅमेरॉन, नवाज शरीफ अशा अनेक लोकांच्या खोट्या कंपन्या करमुक्त देशात सापडल्या….

काळा धंदा (भाग-१)

काळा धंदा (भाग-१)             काळा पैसा म्हणजे गरीबांचा कर्दनकाळ, देशद्रोह्यांचे हत्यार. श्रीमंताची श्रीमंती, राजकारण्यांच्या उत्पन्नाचा पाया. तुमचे आमदार खासदार निवडणुकीत पैसे वाटतात तो काळा पैसा. जो घेतात ते काळ्या पैश्याचे गुलाम. काळ्या पैश्यामुळे भ्रष्टाचार होतो. काळा पैसा नसेल तर भ्रष्टाचार होत नाही. कारण चेकने लाच देता येत नाही….

भरकटलेला भारत (भाग २)

भरकटलेला भारत (भाग – २) सैन्यात २ भाग असतात. एक म्हणजे दात. जे प्रत्यक्ष लढतात. दुसरे म्हणजे शेपटी जे सैन्याला लागणारी सर्व सामुग्री पुरवतात. ज्या सैन्याची शेपटी दातापेक्षा मोठी असते ते सैन्य यशस्वी होणे कठीण आहे.  शिवरायांचे सैन्य हे सर्वात चपळ आणि मारक होते, कारण…

संघर्षाशिवाय पर्याय नाही

संघर्षाशिवाय पर्याय नाही भारतात सर्वात मोठे आव्हान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे उध्वस्त जीवनमान आहे. त्यावर उपाययोजना करण्यात सरकार मग ते सापनाथ कॉंग्रेस आघाडी  असो का नागनाथ भाजप आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोदीशेठने अनेक वल्गना मारल्या, वचने दिली, पण कृतीशुन्य प्रवास चालू आहे. दिशाहीन राष्ट्र आपल्या नागरिकांचा…

योग आणि भोग – 23 JUNE 2017

योग आणि भोग ‘जो योग करेंगा वो जीएगा नहीतो तडप तडप के मरेगा’. जीवन आनंदमय बनवणे म्हणजे काय व कसे? ह्या विषयाबाबत अनेक विद्वानांनी अनेक सिद्धान्त मांडले आहेत. जगी सुखी असा कोण आहे? हा प्रश्न अनेक संतानी अनेक वेळा उपस्थित केला  आहे. मला हे सिद्धान्त काही माहीत नाहीत पण अनुभवातून मी…