सुख आणि समृद्धी
सुख आणि समृद्धी राजकारण कशासाठी? सुख आणि समृद्धीसाठी. कुठेही चर्चा ऐकली तरी लोक म्हणतात दिसतात, राजकारण आम्हाला नको ते घाणेरडे आहे. बरोबर आहे, राजकारण घाणेरडे होते आणि घाणेरडे राहणार आहे. कारण ते एक युध्द आहे. राजकारण म्हटले कि व्यक्ती व समूह येतात. भारतात त्या व्यक्तीचा…