हिंदी चीनी भाई-भाई

१९६२ चे चीन बरोबर युद्ध भारताच्या इतिहासातील एक भयानक स्वप्न होते.त्यावेळी लोकसभेत अनेक  खासदारांनी भाषण केले कि शेवटचा जवान आणि शेवटच्या गोळी पर्यंत लढू. झाले देखील तसेच. आमचे जवान शेवटपर्यंत लढले. आपले प्राण देशाला अर्पण केले. पण खासदार आमदारांचे काहींच नुकसान झाले नाही. फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी…

हिंदी-चीनी भाई भाई

हिंदी-चीनी भाई भाई …. ? पाकिस्तानचे भारताने १९७१ ला २ तुकडे केले तेव्हा भुत्तो म्हणाले होते कि, भारतावर आम्ही हजार वार करू, आम्ही गवत खाऊ पण अनुबॉम्ब तयार करू. सूड भावनेने पेटलेल्या पाकिस्तानी सैन्याला अमेरिका आणि सौदी अरेबियाने प्रचंड शक्ती दिली आहे. अमेरिका आणि चीन…