आरक्षण – खरं काय ?
मराठा आरक्षणाने महाराष्ट्र पेटला. सर्व राजकीय पक्षांना तेच पाहिजे होते. समाजाला फोडा, लक्ष दुसरीकडे वळवा आणि राज्य करा. राज्य करून पैसे खा, ७ पिढ्यासाठी कमवा, कमवण्यासाठी कोण आहेत? तर भांडवलदार. राजकीय नेत्यांना पैसा मिळतो श्रीमंताकडून. म्हणून अंबानी अदानी हे त्यांचे मालक बनतात. हे गुलाम होतात. मी सैन्यातून राजकारणात थेट आलो. खासदार झालो….