ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे लेख आणि घडामोडी

पाकिस्तानचा हुकूमशहा_२४.३.२०२३

पाकिस्तानचे सरसेनापती आणि नंतर हुकूमशहा जनरल परवेज मुशर्रफ दुबई येथे आपल्या ७९ व्या वर्षी मृत्यू पावले. कारगिल  हल्ला करणारे, तसेच काश्मिर प्रश्र्न सोडवण्यापर्यंत मजल मारणारे मुशर्रफ एक मोहजिर होते. मोहजिर

पौष्टिक भरडधान्ये_9.3.2023

आनंदी जीवनासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे ठरते.  कितीही पैसा कमावला तरी त्याचे सुख मजबूत आरोग्य असल्याशिवाय मिळत नाही.  यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रथम आरोग्यावरच आम्ही भर दिला आहे.  त्यात

भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)_२३.२.२०२३

भारत आणि चीनचे संबंध अनेक वर्षापासून पडद्याच्या वेगवेगळ्या पातळीवर वर-खाली होत आहेत. तसं पाहिलं तर दोन्ही देशाच्या इतिहासात दोघांचा कधी संबंध आला नाही. एक शेजारी म्हणून हजारो वर्ष आपण एकत्र

शिवराय आणि लोकशाही_१६.२.२०२३

छत्रपती शिवरायांचा काळ हा सरंजामदारीचा होता. शिवराय सुद्धा त्यातीलच एक भाग होते. पण शिवरायांना रयतेचा राजाचा किताब मिळाला. लोकांमध्ये व लोकांच्या हृदयामध्ये त्यांना एक असे स्थान मिळाले, जे देशात कुणालाच

अर्थसंकल्प_२.२.२०२३

२०२३-२४ चा अर्थ संकल्प जाहीर झाला. प्रथमदर्शनी सर्वांनाच आनंद झाला. अमृत कालचा संकल्प अर्थमंत्र्यांनी लोकांसमोर ठेवला. तो संकल्प सर्वांना आवडण्यासारखाच आहे. पण निश्चितपणे ह्या अर्थ संकल्पाचे उद्दिष्ट काय होते? हे

फ्रेंच आणि माधवराव पेशवे_२०.१.२०२३

संभाजी पुत्र शाहू महाराज गेल्यानंतर मराठा राजकारण हे  षड्यंत्राच्या खाईमध्ये बुडाले,शेवटी १८१८ मध्ये अस्त पावले. दुर्दैवाने मराठासाम्राज्याने सुद्धा इंग्रजांना मोठे करून स्वतःला छोटे केले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य

स्त्री सन्मान – जिजामाता, सावित्रीबाई फुले व ताराराणी_१३.१.२०२३

जिजामाता ह्या भारत वर्षात एक प्रेरणादायी मातेचे रूप आहेत. एक योद्धया, एक शाशक, महिलांची रक्षक, १२ जानेवारीला त्यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी झाली. त्याचबरोबर ३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी

बिनविरोध सैनिकांची ग्रामपंचायत_५.०१.२०२३

रूही गावामध्ये मला अचानक बोलवण्यात आले. सातारा जिल्ह्याचा तीन हजार लोकसंख्येचा हा गाव. सैनिक फेडरेशन, आम्ही सर्व त्या गावांमध्ये रात्री सात वाजता गेलो, अचानक जल्लोष बघायला मिळाला. येथील ग्रामपंचायत बिनविरोध

ED_२९.१२.२०२२

१९९२ ला मी लोकसभेत खाजगी बिल दाखल केले. ते बिल १९८८ सालच्या आंतरराष्ट्रीय ठरावाला अनुसरून होते. व्हिएन्नामध्ये ड्रग्स विरोधात एक आंतरराष्ट्रीय संमेलन झाले. जगात फोफावणाऱ्या ड्रग्स किंवा अंमली पदार्थांचा वापर

काश्मिरचा रक्तरंजित इतिहास_२२.१२.२०२२

काश्मिरचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. त्याची सहज आणि सोपी कारणे मिळू शकत नाहीत. पण बहुसंख्य मुस्लिम असलेला हा प्रांत भारतामध्ये विलीन होण्यापासून आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये सापडला आहे. मोहम्मद

सेक्स आणि शराब_१५.१२.२०२२

शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव असो या प्रत्येक ठिकाणी ‘वो बोलेगा साला.. ऊ..ऊ.. बोलेगा साला.. - पुष्पा, वरदी कमरिया तेरी.. हाय ठुमकेश्वरी - भेडीया, आप जैसा

मराठ्यांचा स्वतंत्र लढा_२४.११.२०२२

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात अनोळखी राहिलेला भाग म्हणजे तामिळनाडूतील मराठ्यांचे राज्य. त्यांनी या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी नायकांचे राज्य १६७३ पर्यंत चालवले. १६७५ मध्ये विजापूरच्या सुलतानाने व्यंकोजी राजांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले आणि

आनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२

गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता. पण राज्यकर्त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे पुर्ण टाळले. आता ७५ वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो

दडलेला मराठ्यांचा इतिहास_१०.११.२०२२

अल्लाउद्दीन खिलजी यांने यादव साम्राज्य नेस्तनाबूत केले. त्यानंतर तीनशे वर्ष गुलामगिरीची, हालअपेष्टाची, क्रूर राजकर्त्यांची आणि असंवेदनशील सरकारची गेली. भारताची जनता यात भरडली गेली. शहाजी महाराजांच्या रूपाने एक सक्षम योद्धा निर्माण

शहेनशहा (भाग २)_३.११.२०२२

जगामध्ये अमेरिकन भांडवलशाही आणि साम्यवादामध्ये तत्वज्ञानाचालढा अविरत चालूच आहे. खाजगी मालमत्ता रद्द करून सर्वांना समान वाटप करण्याची कमुनिस्ट व्यवस्था आता तरी यशस्वी नाही. कारण अमेरिका आणि युरोपने ह्या तत्वज्ञानाला कडाडून

शहेनशाह (भाग-१)_२७.१०.२०२२

नुकत्याच पार पडलेल्या चायना कम्युनिस्ट पार्टीच्या २०व्या कॉग्रेसच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घटना घडल्या. दर ५वर्षांनी कम्युनिस्ट पक्षाची ही काँग्रेस आयोजित करण्यात येते. या काँग्रेसमध्ये  सर्वात उच्च स्तरीय समितीला ‘पोलिटब्यूरो’ म्हणतात.

सरकारी बँकावर हल्ला_१३.१०.२०२२

मी माझ्या पहिल्या खासदारकीच्या पगारातूनसिंधुदुर्ग येथे सैनिक पतसंस्था बनवली. आता तिथे पंचवीस शाखा बनल्या व कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आज पतसंस्थे मध्ये आहेत. त्याची सर्वसाधारण सभा २८ ऑगस्ट, २०२२ ला झाली.

शेवटचा सल्ला_६.१०.२०२२

दसरा म्हणजे जल्लोष. यावर्षी तर वेगळीच गंमत झाली. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सालाबाद प्रमाणे मेळावा शिवाजी पार्कला झाला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जवळजवळ एक लाख लोक हजर होते. दुसरीकडे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील

राजकारणाची नविन दिशा_२९.९.२०२२

विधानसभेची निवडणूक झाली आणि राष्ट्रपती राजवट व कुठलेही सरकार बनले नाही, की बनवू दिले नाही.  अचानक ना भुतो, ना भविष्यतो देवेंद्र फडणवीस बरोबर अजित पवारांनी सरकार बनवले. त्यांना गद्दार ठरवण्यात

दहशतवादातून तिसऱ्या महायुद्धाकडे_२२.९.२०२२

न्यूयॉर्क येथे दोन आलिशान बहुमजली टॉवर होते, ज्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा जागतिक व्यापार केंद्र म्हणतात. ११ सप्टेंबर २००१ला  एक विमान आले व पहिल्या टॉवर वर धडक दिली. मी टीव्ही

२१व्या शतकातील भारताचे स्थान_८.९.२०२२

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची सुरक्षा नीती शेजारी पाकिस्तान सोडला तर रशिया, चीन,  अमेरिका व युरोप यांच्याशी असणाऱ्या भारताच्या संबंधावर अवलंबून राहणार आहे. १९७१च्या युद्धामध्येज्याला आता पन्नास वर्षे पूर्णहोत आहेत, अमेरिकेने पूर्णपणे

एक नवीन चळवळ_१.९.२०२२

अमृत महोत्सव वर्षांमध्ये भारतात सर्वात दुःखाची बाब आहे की बळीराजा दु:खी आहे. त्याचबरोबर या देशाचे संरक्षण करणारा सैनिक. हा सुद्धा दु:खी आहे. लालबहादूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला,

मराठ्यांचा खरा इतिहास (भाग-३)

मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराजांपुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे युद्ध शास्त्र निर्माण केले. त्याला संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीने विकसित करून औरंगजेबचा पराभव केला.

भारतीय सेना हिच भारताची शक्ती भाग २

भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाले आहेत. त्याचा आनंद आपण उत्साहाने साजरा करत आहोत. अर्थात हे स्वातंत्र टिकवण्यामध्ये आणि भारताची सार्वभौमत्व राखण्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? असा जर प्रश्न

भारतीय सेना हिच भारताची शक्ती (भाग -१)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. या ७५ वर्षात भारताचा स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवण्यामध्ये भारतीय सैन्याला प्रचंड यश आले आहे. परकीय शत्रूपासून असू दे किंवा अंतर्गत बंडाळी पासून

बोलणाऱ्याची ससेहोलपट_२८.७.२०२

अलिकडच्या काळात वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांना फार काही महत्त्व उरले नाही. कारण बरीचशी वृत्तपत्र आणि माध्यम ही सरकारची तळी उचलतात आणि विरोधकांना नेस्तनाबूत करतात. म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ हा निष्प्रभ

शिवराज्याचा खरा इतिहास_१४.७.२०२२

शिक्षण व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास चुकूनच दिसतो. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांनी महाराष्ट्र निर्माण केला व  महाराष्ट्राला स्वतंत्र केले. १६८० साली  छत्रपती शिवराय गेल्यानंतर पुढचा  इतिहास महाराष्ट्रातील शिक्षण

हिंदुत्व म्हणजे काय?_७.७.२०२२

हिंदुत्व म्हणजे काय? हा प्रश्न नेहमीच मला पडलेला आहे. आता तर हा प्रश्न अग्रस्थानावर गेला आहे. त्याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे ५०आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि शिवसेना फोडली. त्यानंतर

घोडेबाजार (भाग-२)_30.6.२०२२

शेवटी महाराष्ट्र सरकार कोसळलं. चुका ह्या प्रत्येकाच्याच होतात आणि प्रत्येकाच्या हाताने चांगलं काम सुद्धा होत.  सहा महिन्यापूर्वी एका उद्योगपतींनी मला सांगितलं होतं की राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी हे सरकार गडगडणार. एवढा

घोडेबाजार (भाग १)_२३.६.२०२२

शिवसेनेचे अनेक आमदार फुटले आणि गोहाटीला गेले. ते आमदार कुठल्या कारणामुळे घोडेबाजार मध्ये सामील झाले ते सर्वानाच माहीत आहे. कुठल्या भूमिकेवर हा निर्णय घेण्यात आला नाही.  असा व्यापार पैशावरच होतो

अग्निपथ (भाग-१)_१६.६.२०२२

भारत आणि आजूबाजूच्या क्षेत्र जगातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. आपल्या दोन्ही बाजूला चीन आणि पाकिस्तान हे अणुअस्त्र देश आहेत.  ज्यांच्या एक अणुबॉम्बने प्रचंड उद्रेक होऊ शकतो. चीन आणि पाकिस्तानने भारताचे 

सेक्स आणि शराब (भाग -१)_२.६.२०२२

शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव असो या प्रत्येक ठिकाणी कमरिया, ‘शीला की जवानी’, मै झंडूबाम हुई’, ‘दम मारो दम’, ‘ शेक इट सैय्या’ हीच गाणी सतत

खासदार आणि आमदार यांची पेन्शन_२६.५.२०२२

खासदार आणि आमदारयांनी पेन्शन घेऊ नये, म्हणून अनेक लोकांनी मागणी केलेली आहे.  लोकांना असे वाटते सर्व खासदार आणि आमदार हे करोडपती आहेत. मगत्यांना पेन्शन कशाला पाहिजे? काही अंशी हे खरं

श्रीमंतांची अर्थनीती  (भाग – १)_१२.५.२०२२

जगाच्या इतिहासात बहुतेक राजवटी  श्रीमंतांना अती श्रीमंत करण्यासाठी धडपडत होत्या. राजे राजवाड्यांनी संपत्तीचे एकत्रीकरण केले. ही संपत्ती निर्माण करण्यासाठी दोन हत्यारे वापरली. त्यात पहिले म्हणजे सैन्य. सैन्यदलाच्या प्रभावाखाली लोकांना आणून त्यांच्याकडून

श्रीमंतांची अर्थनीती (भाग-२)_१९.५.२०२२

काँग्रेसच्या राजवटीत १९९१-९२ सालात जगाचे राजकारण बदलले. भारताचे समतेचे राजकारण संपले. आता कंत्राटाचे राजकारण पूर्णपणे राबविले जात आहे. सर्व पक्ष श्रीमंतांना अती श्रीमंत करून गरिबांना अती गरीब करत आहेत. गॅस

महाराष्ट्राचा स्वतंत्र लढा – संताजी घोरपडे (भाग-१)_५.५.२०२२

शिवरायांच्या पठडी मध्ये निर्माण झालेली माणसं शेवटपर्यंत शिवरायांच्या विचाराशी प्रामाणिक राहिली. विशेषत: संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर स्वराज्यावर अवकळा पसरली. मोठ-मोठे शिलेदार स्वराज्य सोडून औरंगजेबाचा छावणीमध्ये दाखल झाले. पण काही लोक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग_१४.४.२०२२

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांतिकारी चळवळीचा आज करोना काळात आपण विचार केला पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी या तिघांनी या देशासाठी बलिदान करून  ९० वर्ष झाली.  दुर्दैवाने सरकारी आणि लोकांच्या स्तरावर

धर्म आणि माणुसकी_28.४.२०२२

परवा एका गावात गेलो असताना एका मुलीने विचारले धर्म कशासाठी असतो? खरोखर हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मानव कृषी संस्कृतीमध्ये समाविष्ट झाला.  रानटी मानव  सुसंस्कृत होण्यास सुरू झाले. त्याने 10000

राष्ट्रीय ऐक्य_७.४.२०२२

युक्रेन मधील भारताची भूमिका सर्वश्रूत आहे. भारत तीव्रतेने युद्धाचा विरोधक आहे. भारताचा विश्वास आहे की, रक्त न सांडवता मार्ग काढता येतो.  असे श्री जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी लोकसभेमध्ये सांगितले. जे

युद्ध आणि हत्यार विक्री_३१.३.२०२

कुठलेही युद्ध लढले जाते ते सैनिकांच्या जोरावर व आधुनिक हत्यारांवर. अत्यंत मारक हत्यार असते तेव्हा सैनिकांच्याशौर्याची काही गरज पडत नाही.  पण हत्यार कमकुवत असले तर सैनिकांचे शौर्य निर्णायकठरते. जसा दुसरा

युक्रेनचे राजकारण_२४.३.२०२२

१९१७ ला रशियामध्ये ऑक्टोबर क्रांती झाली आणि जग दुभंगले.  सुरुवातीला वैचारिक दुफळी पडली.  एकीकडे युरोप आणि अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारसरणीची पकड होती.  तर रशिया आणि जगातील अनेक देशात समाजवादी विचारसरणीने पकड

संस्कृती व धर्म_१७.३.२०२२

माझ्या शाळेचे नाव ‘सेंट अँथनी’ अर्थात ही कॉन्व्हेंट शाळा होती. त्यावेळी मुलींना बांगड्या व केसात रिबीन बांधण्यापासून परावृत्त करण्यात आले. त्यावेळी हा विषय माझे वडील आमदार सावंत यांच्याकडे गेला. माझे

गुन्हेगारीतून दहशतवाद_१०.३.२०२२

दहशतवादाचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे पैसा. प्रचंड पैशाच्या आधारावरच दहशतवाद उभा राहिलेला आहे. साधारणत: गेल्या दशकात जवळ-जवळ २०००अब्ज डॉलर दहशतवादावर खर्च झाले. यावरून आपल्याला लक्षात येईल की दहशतवाद उभारण्यासाठी प्रचंड

माफिया म्हणजे राजकीय मोहरा_३.३.२०२२

१९९१ला मी खासदार झालो. त्यावेळेला मुंबईवर दाऊद यांचे राज्य होते. गुप्तहेर खात्यातून काम करून आल्यामुळे दाऊदचे राजकारण्याबरोबर व उद्योगपती आणि नोकरशाही बरोबर असलेले अतूट नाते मला माहित होते. म्हणून मी

हेरगिरी_२४.२.२०२२

छत्रपती शिवाजी महाराजांचे यश त्यांच्या अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर खात्यामुळे आहे.तसे पाहिले तर औरंगजेबाचे हेर खाते प्रचंड होते. पण ते पैशाच्या लोभाने काम करत होते. तर शिवरायांचे हेरखाते स्वराज्याच्या ध्यासाने पेटून

समृद्ध व आनंदी गाव_१७.२.२०२२

गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता.  ७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात

गुप्तहेर संघटनांचा गदारोळ_१०.२.२०२२

भारताचासंरक्षण व्यवस्थेचे आघाडीचे हत्यार म्हणजे गुप्तहेर संघटना. शत्रुबद्दल आणि दहशतवादाबद्दल पूर्ण माहिती गोळा करून सुरक्षा दलाना आणिसरकारला वेळीच आपले निष्कर्ष देणे. जेणेकरून सरकार योग्य उपाययोजना करेलआणि शत्रूवर मात करेल.  बऱ्याच

अर्थसंकल्पाची ऐसीतैसी_३.०२.२०२२

अर्थसंकल्प हा गरिबांसाठी असतो, असा विश्वास पूर्वी लोकांमध्ये होता. पण आता अर्थसंकल्पाची ऐसीतैसी झालेली आहे. १९९१च्या आधीअर्थसंकल्पाकडे बघताना कर कितीलावले आहेत ते बघायचे.  त्यावेळी सरकार जीवनावश्यकवस्तू वर कर कमी करायचे

ब्लॅकमेल_27.1.22

सुडाचे आणि ब्लॅकमेलचे राजकारण हे आजच्या  निवडणुकीचे वैशिष्टय आहे. तू माझ्याबरोबर ये नाहीतर तुझ्या अंगावर कुत्रे सोडतो. हे कुत्रे म्हणजे ED, CBI, Income tax, पोलीस आणि अशा अनेक चौकशी यंत्रणा. 

कलम ३७० नंतर_13.1.2022

काश्मिरमध्येआठ वर्षे राहिल्यानंतर व त्यानंतर अनेकदा लढणाऱ्या सैनिकांना भेटदिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की भारत सरकारला काश्मिर मधील खरीपरिस्थिती कधीच कळलेली नाही. त्यामुळे वेगवेगळे सरकार येते आणि वेगवेगळीभूमिका घेते पण

जात आणि वर्ग (भाग-२)_30.12.2021

भारतातील जाती व्यवस्था ही आर्थिक विषयावरचं अवलंबून आहे. चातुवर्ण हा कामाची विभागणी करण्यासाठीच बनला.  ऋग्वेदाच्या काळात चातुवर्ण हा अनुवांशिक नव्हता.  तर लोकांच्या कौशल्यावर आधारित होता.  त्यामुळे उच्चवर्णिय लोकांना सुद्धा कष्ट

जात आणि वर्ग – भाग १_23.12.2021

मनुष्याला जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी पाहिजे असते. त्यासाठी त्याला आपल्या मनाप्रमाणे काम करायला स्वातंत्र्य पाहिजे असते. पण स्वातंत्र्य हे योग्य काम करण्यासाठी पाहिजे असते. कोणाचा खून करायला नाही. हे सर्व

ISIS चे आक्रमण_16.12.2021

काही  वर्षापूर्वी इसिसचा प्रमुख बगदादी याने इराक मधील मोसुल या शहरात मस्जिदच्या वर उभे राहून स्वत:ला ‘खलिफा’ जाहीर केले. खलिफा म्हणजे जगातील सर्व मुसलमानांचा प्रमुख. तेंव्हापासून जगाचे लक्ष ह्या प्रचंड

भारताचा यौद्धा हरपला_9.12.2021

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाची सुवर्णजयंती आपण साजरी करत असतानाच अचानक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.  देशातला सर्वात प्रथम

आय.एस.आय.एस. वहाब्बी आतंकवाद  (भाग -१ )_2.12.2021

आय.एस.आय.एस.(इसीस)ची क्रुरता मानवी विकृतिची परिसिमा गाठली.मेकिंग ऑफ इल्लूझन हा विडियो आय.एस.आय.एस. ने प्रकाशित केला. मानवाची बकरीसारखी हत्या हिटलर नंतर पहिल्यांदाच दिसली. इस्लामचा विकृत वापर वाहब्बी इस्लामचा आधार घेवून इसीस करत

जगबुडी (भाग-१)_25.11.2021

सर्व धर्मातील ग्रंथात कुठे ना कुठे पृथ्वी बुडाल्याचे संदर्भ आहे. बायबलमध्ये नोहाचा आर्क (विमान) बद्दल स्पष्टपणे लिहिले आहे की देवाने नोहाला सांगितले, प्रचंड असा  आर्क बनव ज्यामध्ये पृथ्वीतलावरील प्रत्येक प्रकारचे

ड्रग्सचा आतंकवाद (भाग -५)_18.11.2021

ड्रग्सचा आतंकवाद हा पूर्ण जगात पसरत आहे. ड्रग्सचे सेवन करणारे प्रमुख देश अमेरिका आणि युरोप आहेत. ड्रग्स उत्पादन करणारे प्रमुख देश दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया, बोलिव्हिया, मेक्सिको हे आहेत. मेक्सिको मार्गे

ड्रग्सचा आतंकवाद (भाग-४) _11.11.2021

ड्रग्स महाकांड देशात पहिल्यांदाच घडत आहे. NCB म्हणजे “नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो” याची स्थापना १९९० साली झाली. त्यांचे मुख्य काम आहे जागतिक पातळीवर जी ड्रग्सची तस्करी होते, याची माहिती घेणे व

COP – 26_4.11.2021

Conference of Parties - 26 (COP - 26) म्हणजे जागतिक पातळीचे युनोचे आंतरराष्ट्रीय २६वे संमेलन.  हे संमेलन जागतिक वातावरणातील बदलाबद्दल होते. जागतिक तापमान वाढल्यामुळे समुद्राची पातळी वाढेल व पृथ्वी नष्ट

ड्रग्सचा आतंकवाद (भाग -३)_28.10.2021

बुधवारी मी व सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो. त्यांना विनंती केली की, महाराष्ट्राचा जो तमाशा बनवून ठेवलेला आहे तो बंद झाला पाहिजे. NCB आणि पोलीस ह्या

ड्रग्सचा आतंकवाद (भाग -२)_21.10.2021

पैसा हा राजकारणाचा बाप आहे. म्हणून इकडे राजकारण पैश्यावर अवलंबून आहे आणि तेच आपल्याला समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांच्या केस मध्ये दिसते. सर्वाना आश्चर्य वाटेल कि शारुखखानचा मुलगा आर्यन

ड्रग्सचा आतंकवाद (भाग -१) _14.10.2021

श्री.समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख आहेत. त्यांनी या विभागाचे प्रमुख पद घेतल्यानंतर ड्रग्स विरोधी एक जबरदस्त मोहीम काढली आहे. त्यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.  शाहरुख खानचा मुलगा आणि

७५ वर्षे स्वातंत्र्याची (भाग २)_७.१०.२०२१

देशाचे सामर्थ्य हे सैन्य आणि हत्यारांवर नसते. सर्वात महत्वाची शक्ती ही आर्थिक ताकद असते. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात भारत देश हा एक गरीब देश म्हणूनच जन्माला आला.  १९९१ पर्यंत समाजवादी तत्त्वाचा

७५ वर्षे स्वातंत्र्याची (भाग १)_३०.९.२०२१

शेवटी देश कशासाठी. फक्त भौगोलिक सीमा बनवण्यासाठी आणि त्याबद्दल अभिमान बाळगण्यासाठी?  नाही,  देश लोकांना समृद्ध करण्यासाठी बनतो.  देश लोकांना आनंदी करण्यासाठी बनतो.  म्हणूनच हा प्रमुख प्रश्न आहे.  गेल्या ७५ वर्षाच्या

मन आणि हृदय जिंका_२३.९.२०२१

जगामध्ये दहशतवाद का वाढला? हा प्रश्न सर्वांनी समजून घेतला पाहिजे. भविष्यामध्ये दहशतवादापासून धोका आणखी वाढणार आहे. आपल्या जवळची व्यक्ती कामासाठी बाहेर गेलेली असताना, ती परत येणार की नाही याची शाश्वती नाही.  गोरगरिब जनतेला एक चांगल्या प्रकारचे जीवन

तालिबान सरकार_९.९.२०२१

अफगाणीस्थानमध्ये अनेक घटना सुरु आहेत. नुकतेच तालिबान सरकार गठीत करण्यात आले आहे.  त्यात मुल्ला अखुंड नेतृत्व करत आहेत.  दोन नंबरला मुल्ला बाराबार आहेत. तालिबानने ३३ मंत्र्यांचे अंतिम सरकार जाहीर केले. मुल्ला अखुंड हा

अफगाणी (भाग -३)_२.९.२०२१

गेली १०० वर्ष अफगाणिस्तान मधील जनतेमध्ये व समाजामध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे.  एक गट आहे जो आधुनिक जीवन स्विकारणार व स्त्रियांना पुरुषांसारखेच हक्क देणारा आहे.  दुसरा गट कट्टरवादाकडे झुकलेला आहे. 

तालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन यांनी जाहीर केले होते की तालिबान हे काबुलवर  कब्जा करू शकणार नाही आणि थोड्याच दिवसात अमेरिकेने पलायन केले व त्यांच्याबरोबर २० वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना त्यांनी मृत्यूच्या दाढेत लोटले. तालिबान

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021

अमेरिकेचे प्रदीर्घ युद्ध शेवटी शरमनाख पद्धतीने संपले.  व्हिएतनाम नंतर अमेरिकेचा हा दारुण पराभव हेच सिद्ध करतो की कुठल्याही देशात जाऊन त्याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न हा नेहमीच अपयशी ठरला आहे.  अंतिमत: त्या देशातल्या लोकांनी आपला

चीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021

चीन आणि भारतीय सैन्याने आपआपसात बोलणी करून ‘लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल’ (LAC) हून सैन्य पाठी मागे घेण्याचा निर्णय केला.  १९६२ च्या युद्धानंतर सीमा भागामध्ये सैन्य तैनात झाले. भारतीय आणि चीनी सैन्य कधी समोरासमोर

खेलो इंडिया_५.८.२०२१

१३० कोटीचा भारत आता जागतिक क्रीडा स्पर्धा ऑलम्पिक मध्ये भाग घेत आहे. या वेळेला बरेच खेळाडू ऑलम्पिक मध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी व जिंकण्यासाठी गेलेले आहेत. पण १३०कोटी लोकसंख्येचा भारत असून देखील

श्रीमंतांचा भारत_२९.७.२०२१

कुठलाही देश प्रगती करू शकत नाही, जोपर्यंत आर्थिक विषमता नष्ट होत नाही. मानवता म्हणजे काय समान न्याय, समान कायदे, अंतिमतः समता, संविधनाने हे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. सत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये भारताने अनेक विषयात

अफगाणिस्तान मधून अमेरिकेचे पलायन_२२.७.२०२१

अलकायदाच्या दहशतवाद्यांनी २००१ ला अमेरिकेवर जबरदस्त हल्ला केला. ४  विमानांनी न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केले. अमेरिकन सैन्यदलाचे पेंटोगॉन जमीनदोस्त केले.  ३००० लोक त्यात मारले गेले. अमेरिकेने प्रतिहल्ला करून अफगाणिस्तानवर कब्जा

आरोग्य धनसंपदा_१५.७. २०२१

दीड वर्ष झाले, करोनाच्या सापळ्यात देश अडकलेला आहे. ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे.  १९२० नंतर अशाप्रकारचे संकट देशावर पुन्हा आले आहे. या हल्ल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ज्यांचे

आत्महत्या_८.७.२०२१

जवळजवळ २३ नवीन मंत्र्यांना राष्ट्रीय मंत्रिमंडळात नव्याने घेण्यात आले.  त्याचबरोबर अनेकांना काढण्यात आले. त्यामध्ये  जावडेकर, आर. एस. प्रसाद,  सदानंद गोडा, धोत्रे यांना काढण्यात आले. ज्या लोकांना घेण्यात आले, त्यामुळे सर्व

असलेली नोकरी द्या_२४.६.२०२१

१९९१ला भारत बदलला.  मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले.  ते नुकतेच जागतिक बँकेकडून आले होते. त्यामुळे जागतिक बँकेचे म्हणजे अमेरिकेचे धोरण भारतात आणण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न होता.  कुठलेही धोरण आणायला आमचा

मतदान केंद्रातून हुकुमशाही_१७.६.२०२१

अमेरिका ही सर्वात जुनी व पहिली लोकशाही आहे. अमेरिकेने स्वातंत्र्य बंदुकीच्या जोरावर मिळवले. इंग्लंडने भारताप्रमाणेच त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. पण जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्यांनी युद्ध केलं आणि स्वातंत्र्य मिळवले.

भारताची परराष्ट्र निती_१०.६.२०२१

आपली शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक देश जास्तीत जास्त परदेशी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध वाढवायला बघतात.  प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण असते.  या धोरणानुसार परदेशी राष्ट्रांशी जास्तीत जास्त मैत्री करण्यात  कुठल्याही देशाचा फायदा असतो.

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका_३.६.२०२१

११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर चार विमानांनी हल्ला केला.  न्यूयार्क मधील दोन सर्वात उंच इमारती ज्यांना 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' म्हणतात, त्या जमीनदोस्त झाल्या. तिसऱ्या विमानाने अमेरिकन सैन्याचे मुख्यालय वॉशिंगटन मधल्या

तथागत गौतम बुद्धांची क्रांती_२७.५.२०२१

गौतम बुद्ध हे भारतात जन्मले. त्यांचा प्रभाव जगभर पसरला. गौतम बुद्धांना समकालीन असणारे ग्रीस मधील सॉक्रेटिस यांनी लोकशाहीचा विचार मांडला. आता ते सोपे वाटत असेल, पण त्या काळी लोकांनी स्वत:वर राज्य

विषमुक्त अन्न – GMO हटाव_२०.५.२०२१

माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. अन्न चांगले नसले तर शरीर कमकुवत होते.  योग्य आणि गरजेचे पोषक अन्नातील तत्त्व न मिळाल्यामुळे वेगवेगळे आजार लवकर होतात.  शहरी जीवनात अनेक लोक

नशा – सुशांत सिंह आणि पुढे_१३.५.२०२१

सुशांत सिंह एक प्रसिद्ध नट व त्याची प्रेमिका सुप्रसिद्ध नटी रिया.   सुशांत हे नशेच्या आहारी गेले.  हशिष, कोकेन, अफिम व MDMA  हे त्यांच्या घरात सापडले. १४ जून २०२० ला त्याने

जवान, किसान, कामगार यांचा वाली कोण ?_६.५.२०२१

गेल्या आठवड्यात देशाचे लक्ष वेधणार्‍या घटना घडल्या.  पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आणि त्यात अत्यंत नेत्रदीपक संघर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टी व ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस मध्ये

खाउजामुळे करोना_२९.४.२०२१

पुर आला का कसाब आला. सैन्याला बोलवल्याशिवाय आपण आपत्ती विरुद्ध लढू शकत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनास आपत्ती विरुद्ध लढण्याचे प्रशिक्षण नसते. अनुभव तर बिलकुल नसतो. त्याउलट सैन्यात अनेक

करोनाची त्सुनामी_२२.४.२०२१

वर्तमान पत्र उघडल्याबरोबर सगळीकडे करोना.. करोना..करोना...  जणू जगामध्ये आणि देशांमध्ये दुसरे काहीच होत नाही. सगळीकडे होणारे हे मृत्युचे तांडव लोकांना भयभीत करणारे आहे.  एकविसाव्या शतकामध्ये जगामध्ये जो प्रचंड बदल झाला,

भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर_१५.४.२०२१

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांतिकारी चळवळीचा आज करोना काळात आपण विचार केला पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी या तिघांनी या देशासाठी बलिदान करून  ९० वर्ष झाली.  दुर्दैवाने सरकारी आणि लोकांच्या स्तरावर

पोलिस आणि राजकीय नेत्यांचे साटेलोटे_८.४.२०२१

भारतात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्था  ढासळत चालली आहे.  एका साधारण गरीब महिलेवर अत्याचार झाल्यावर ती पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरते. बऱ्याच ठिकाणी पोलीस भक्षक होतात. ही स्थिती उत्तर भारतात फार गंभीर

करोनाची नवीन लाट_०१.०४.२०२१

करोनाच्या नवीन लाटेने जगभर थैमान माजले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील मध्ये अनेक लोक मरत आहेत.  ब्राझील मध्ये मार्च महिन्यात 60 हजार लोकांचा मृत्यू झाला. तसेच भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रदुर्भाव

परमवीर सिंग यांचे गृहमंत्र्यावर आरोप_२५.३.२०२१

कायदा आणि सुव्यवस्था  ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. म्हणून राज्य सरकार पोलीस दलाची भरती, प्रशिक्षण व  देखभाल  करते.  ह्या सर्व पोलीस दलावर नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिश कालीन व्यवस्था आहे. UPSCच्या माध्यमातून

पाकिस्तानला संपवा (भाग – २)_११.३.२०२१

१९७१ला पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाल्यानंतर भुत्तो म्हणाले होते की, “आम्ही गवत खाऊ पण अणूअस्त्र वाढवून भारताला नष्ट करू.” ही बदल्याची भाषा अजून देखील कायम आहे.  त्यासाठी पाकिस्तानने प्रथमत: अमेरिकेचा पूर्ण

पाकिस्तानला संपवा (भाग – २)_११.३.२०२१

१९७१ला पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाल्यानंतर भुत्तो म्हणाले होते की, “आम्ही गवत खाऊ पण अणूअस्त्र वाढवून भारताला नष्ट करू.” ही बदल्याची भाषा अजून देखील कायम आहे.  त्यासाठी पाकिस्तानने प्रथमत: अमेरिकेचा पूर्ण

पाकिस्तानला संपवा_४.३.२०२१

स्वातंत्र्य काळापासून भारताच्या उरामध्ये खुपून राहिलेला हा काटा आहे.  स्वातंत्र्यापासून काश्मिरवर हल्ला करून पाकिस्तानने द्वेषाची राजनीती सुरू केली ती आजपर्यंत बदलली नाही.  दुसरीकडे पाकिस्तानने भारताला नामोहरण करण्यासाठी अनेक तंत्र वापरले.

श्रीमंतांसाठी सरकारची अर्थनीती_२५.२.२०२१

अर्थनीतीचे परिणाम हे हळूहळू होत असतात.  १९९१ ते १९९६ मध्ये घेतलेल्या निर्णयाचा परिणाम दहा वर्षांनी दिसला.  गेल्या दशकामध्ये घेतलेले निर्णय ज्यावेळी भाजप आणि काँग्रेस सरकार राज्य करत होते, त्याचे परिणाम

समृद्ध गाव_१८.२.२०२१

गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता.  ७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात

चीनची माघार_११.२.२०२१

अचानक वर्तमानपत्रात बातमी आली - चीन आपले सैन्य मागे घेत आहे. ही अत्यंत चांगली बातमी आहे. मी सुरुवातीपासून भारत-चीनच्या मैत्रीच्या संबंधात नेहमीच आशादायक राहिलो आहे. ज्यावेळी मी चीनचे राष्ट्रपती जियान

श्रीमंतांचा अर्थसंकल्प_४.२.२०२१

प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मांडला जातो.  अर्थसंकल्प हा पुढील वर्षाची दिशा दाखवतो आणि मागील वर्षाचा अहवाल जनतेला देतो. आपले सरकार पैशाची कशी विल्हेवाट लावते हे कळले पाहिजे.  या दृष्टीने लोकशाहीमध्ये सरकारच्या

सरकारी सत्तेचा क्रूरपणा_२८.१.२०२१

सरकारी सत्तेच्या क्रूरपणाला निर्बंध नसतो. भारतामध्ये अनेक चळवळी निर्माण होतात.  या चळवळी सरकारी सत्तेच्या क्रूरपणाच्या विरोधातच असतात.  मानवी संघर्ष हा सत्त्येच्या विरोधातच असतो. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या

कमला हॅरीस_२१.१.२०२१

अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे. त्याच शक्तिशाली राष्ट्राच्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस निवडून आल्या.  राष्ट्रपती म्हणून जो बाइडन निवडून आले. २० जानेवारीला यांनी पदभार स्विकारला. हा अमेरिकेच्या इतिहासातील एक

महिला सुरक्षा ब्रिगेड_१४.१.२०२१

३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सैनिकांचा मेळावा प्रथमत: फुले वाड्यात झाला.  यानंतर १० दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि १२ जानेवारीला ‘सिंदखेड राजा’ येथे जिजाऊ उत्सव

अमेरिकन राष्ट्रपती इलेक्शनचा गोंधळ_7.1.2021

अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प  नोव्हेंबरच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हरला. पण ही हार तो स्विकारायला तयार नाही.  गेल्या चार दिवसांमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘कॅपिटल हिल’ म्हणजेच त्यांची संसद इमारतीवर  हल्ला करायला सांगितले आणि प्रचंड हिंसा झाली.