बँकांचे खाजगीकरण_२५.५.२०२३

मी माझ्या पहिल्या खासदारकीच्या पगारातून सैनिक पतसंस्था बनवली. आता तिथे वीस शाखा बनल्या व कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आज पतसंस्थेमध्ये आहेत. त्याची सर्वसाधारण सभा २८ ऑगस्टला झाली. आम्ही सैनिकांनी मिळून अशी पतसंस्था बनवली की आज जवळजवळ पाचशे सैनिकांच्या मुलांना रोजगार देते व कर्जातून असंख्य लोकांना रोजगार…

पुन्हा खालीस्तान_११.५.२०२३

८०च्या दशकात सैन्यात असताना आम्ही पंजाबमध्ये खालिस्तान विरुद्ध लढलो. तो एक प्रचंड संघर्ष होता.  त्यावेळी अनेक पंजाबमधील माजी सैनिक आणि सैनिक खालिस्तानमध्ये जाण्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले होते. त्यावेळी परमजित सिंह खालीस्तानी कमांडो फोर्स (KCF) मध्ये अत्यंत आक्रमक होता.  नुकतेच ६ मे, २००३ ला त्याची लाहोर…

सांस्कृतिक चळवळची गरज_4.5.2023

अमेरिकेत काय चालले आहे ते कळेनासे झाले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एके फोर्टी सेवन घेऊन आपल्याच विद्यार्थ्यांचे खून पाडले असे अनेक शाळेत झाले. हे लोन आता पासून युरोपमध्ये गेले. कालच सरबियामध्ये एका तेरा वर्षाच्या मुलाने आठ विद्यार्थ्यांना एके फोर्टी सेवन घेऊन मारले. त्या अगोदर त्यांनी एका…

गनिमीकाव्याची उत्क्रांती_२०.४.२०२३

छत्रपती शिवरायांच्या कल्पकतेची कमालच केली पाहिजे. ६ जून १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी औरंगजेब अफगाणिस्तानच्या मोहिमेवर होता. पण मुघलसेनेची दहशत उभ्या महाराष्ट्राला भेडसावत होती. नुकतेच शाहिस्तेखान महाराष्ट्रात दहशत माजवून बोटे सोडून पळाला होता. पण मिर्झा राजा जयसिंगच्या हल्ल्यानंतर शिवाजी महाराजांना तह करावा लागला. महत्त्वाचे…

हिंडनबर्ग संशोधन_६.४.२०२३

लोकसभेत गदारोळ नेहमी होतो, पण असा कधी झाला नाही.  अडाणी वरुन प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे. त्यात राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले.  सर्व पक्ष टोकाची भूमिका घेत आहेत.  विरोधी पक्ष या दोन्ही घटनांमुळे आज एकत्र झाला. एकत्र येण्यास काहीच मुद्दा मिळत नव्हता, पण राहुल…

पाकिस्तानचा हुकूमशहा_२४.३.२०२३

पाकिस्तानचे सरसेनापती आणि नंतर हुकूमशहा जनरल परवेज मुशर्रफ दुबई येथे आपल्या ७९ व्या वर्षी मृत्यू पावले. कारगिल  हल्ला करणारे, तसेच काश्मिर प्रश्र्न सोडवण्यापर्यंत मजल मारणारे मुशर्रफ एक मोहजिर होते. मोहजिर म्हणजे भारतात जन्मलेले आणि नंतर पाक मध्ये गेलेले. एक हुकूमशहा म्हणून त्यांना भारताबरोबर चांगले संबंध …

पौष्टिक भरडधान्ये_9.3.2023

आनंदी जीवनासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे ठरते.  कितीही पैसा कमावला तरी त्याचे सुख मजबूत आरोग्य असल्याशिवाय मिळत नाही.  यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रथम आरोग्यावरच आम्ही भर दिला आहे.  त्यात सर्वात प्रथम पोषक आहार गरजेचा असतो. आधुनिक जीवनशैलीमध्ये वडापावची संस्कृती बाजूला करून भरडधान्यावर लक्ष केंद्रीत…

भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)_२३.२.२०२३

भारत आणि चीनचे संबंध अनेक वर्षापासून पडद्याच्या वेगवेगळ्या पातळीवर वर-खाली होत आहेत. तसं पाहिलं तर दोन्ही देशाच्या इतिहासात दोघांचा कधी संबंध आला नाही. एक शेजारी म्हणून हजारो वर्ष आपण एकत्र राहत आहोत. कधी संघर्ष ही झाला नाही आणि कधी राजकीय संबंधही आला नाही. काही प्रवासी…

शिवराय आणि लोकशाही_१६.२.२०२३

छत्रपती शिवरायांचा काळ हा सरंजामदारीचा होता. शिवराय सुद्धा त्यातीलच एक भाग होते. पण शिवरायांना रयतेचा राजाचा किताब मिळाला. लोकांमध्ये व लोकांच्या हृदयामध्ये त्यांना एक असे स्थान मिळाले, जे देशात कुणालाच मिळाले नाही. आज साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा शिवराय लोकांच्या मनामध्ये ठसले आहेत, हृदयामध्ये कोरलेले आहेत….

अर्थसंकल्प_२.२.२०२३

२०२३-२४ चा अर्थ संकल्प जाहीर झाला. प्रथमदर्शनी सर्वांनाच आनंद झाला. अमृत कालचा संकल्प अर्थमंत्र्यांनी लोकांसमोर ठेवला. तो संकल्प सर्वांना आवडण्यासारखाच आहे. पण निश्चितपणे ह्या अर्थ संकल्पाचे उद्दिष्ट काय होते? हे समजले पाहिजे. भारताच्या अर्थकारणामध्ये संविधानामधून स्पष्ट दिशा सरकारला देण्यात आली आहे की देशाच्या अस्तित्वाचे कारण…