पाकिस्तानला संपवा (भाग – २)_११.३.२०२१
१९७१ला पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाल्यानंतर भुत्तो म्हणाले होते की, “आम्ही गवत खाऊ पण अणूअस्त्र वाढवून भारताला नष्ट करू.” ही बदल्याची भाषा अजून देखील कायम आहे. त्यासाठी पाकिस्तानने प्रथमत: अमेरिकेचा पूर्ण विश्वास कमावलेला आहे. पाकिस्तान हे १९५९ पासून अमेरिकेच्या सिटो करारामध्ये सामील आहेत. सिटो करार हा…