आर्थिक समतेशीवाय राजकीय समता शक्य नाही_22.11.2018

भारतीय संविधानाने ठामपणे नमूद केले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. तेथील लोकांना सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी आहे. पण हे स्वप्न विरले, प्रत्येक क्षेत्रात, भारत विध्वंसक भविष्याकडे गटांगळ्या खात झपाट्याने चालला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अस्थिरता प्रकट होत आहे. ग्रामीण भारतात दुष्काळ, आत्महत्या वाढल्या…