शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील ??

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, स्वातंत्र्य-काळात घडलेल्या काही भयंकर बाबींपैकी एक सर्वात महाभयंकर गोष्ट आहे. कॉग्रेस असो वा भाजप – या आत्महत्या चालूच आहेत, याविषयी माझे मत इथे वाचा …

जामादारा Pattern २६ एप्रिल २०१७

मी रु.१,७६,०००/- २० एकर शेतीत गुंतविले आणि मला रु.२,२६,०००/- मिळाले असे राऊत म्हणाले. त्यात शेतमजुरी सामिल आहे. मनोज खिरडे म्हणाले की त्यांनी १० एकर शेतात रु.६०,०००/- गुंतविले आणि रु.१,२०,०००/- मिळाले. त्याचबरोबर शिकरे उठले व म्हणाले आम्ही सोयाबीन आणि तूर उत्पादीत करतो. पण ह्या वर्षी भावच…