कारगिल योध्यांना माझा सलाम

कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यासाठी एक भयानक आव्हान होते. १५००० पासून १८००० फूटावरील असंख्य गगनचुंबी शिखरांचा कब्जा करायचा होता.  वर वाजपेयी सरकारने निर्बंध लावले होते. एल.ओ.सी. पार करायची नाही, वायु दलाचा वापर करायचा नाही.  ही खंत तत्कालीन वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली की, वायुदलाला पाक एल.ओ.सी. वर देखिल हल्ला करू…

राष्ट्रीय धोखा- 21 July 2017

२५ डिसेंबर २००३ ला रावळपिंडीत एक मिलेटरी काफिला चालला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ आपल्या वेगाने जाणाऱ्या मर्सिडिस गाडीतून पाहत होते. एक व्हॅन त्यांच्या काफिल्याकडे विरुद्ध दिशेने जोराने येत होती. एक पोलीस या गाडीला  थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याला चिरडून ती व्हॅन  काफिलाच्या शेवटच्या सुरक्षा गाडीला धडकली….

शापित पाकिस्तान ३ मे २०१७

पाकिस्तानी सैनिकांनी भारतावर परत सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैनिकांचे शीर कलम करून नेले. दुसरीकडे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले आणि रायफल नेल्या. दिवसेंदिवस पाकची आणि त्यांच्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची हालचाल वाढत चालली आहे.  मी २८ फेब्रुवारी २०१३ ला आर्मी सोडली तेव्हा शांत काश्मीर सोडून गेलो होतो. पण…