संकटात भारत_6.12.2018

भारतात चोहीकडे अराजकता नांदत आहे. महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक गुन्हेगारी, माफिया राज, महागाई.  सामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. माझ्या देशाची ही अवस्था कुणी केली आणि का झाली? ह्याचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९९२च्या बॉम्बस्फोट आणि दंगली नंतर मी १००…

भ्रष्टाचार मुक्त भारत ही मागणी नाही तर जिद्द आहे_29.11.2018

मी कॉंग्रेस पक्षाचे सरकार असताना राजकारणातील माफिया राज आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता व्होरा समिती स्थापन करण्यासाठी मुंबई दंगली नंतर आग्रह धरला होता. त्यानंतर व्होरा समिती नेमली गेली. याच संबंधावर ५ ऑक्टोबर १९९३ रोजी तत्कालीन  केंद्रीय गृह सचिव  एन.एन.व्होरा यांनी अहवाल दिला असून सुप्रीम कोर्टाने १९९७…

संरक्षण उत्पादनातील काळा बाजार 15-11-2018 (Bhag 3)

राफले घोटाळा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. आजच दि.१५ नोव्हेंबरच्या सर्व वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत कि, सर्वोच्च न्यायालयात राफेल करार दोन सरकार मधील नाही आणि ह्या अति महत्वाच्या कराराला फ्रांस सरकारची हमी देखील नाही. त्यासाठी सरक्षण संदर्भातील ऑफसेट भागीदारीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये बदल केल्याची बाब…

संरक्षणातील भ्रष्टाचार_8.11.2018

संरक्षण खात्याचा हिस्सा अर्थसंकल्पाच्या प्रचंड असतो. त्यात राफेल ची किंमत प्रत्येक विमानासाठी रु ९०० कोटीने वाढली. म्हणजे ३६ विमानाचा ३२००० कोटी खर्च वाढला. तर शेती, आरोग्य, पाणी, वीज अशा लोकोपयोगी खात्याचा पैसा कमी होतो आणि कष्टकार्‍यांचे प्रचंड हाल होतात. संरक्षण खात्यावरील खर्चामुळे विकासावर कमी खर्च…

दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात_25.10.2018

‘पहिला पैसा फिर भगवान |’ म्हणतात ते काही खोटे नाही. अंबानी अडाणी, टाटा ,बिर्ला हे १९९१ नंतर एवढे श्रीमंत झाले की आज सरकार त्यांनी विकत घेतले. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर मालक तोच. आज भाजपचा मंत्री असो की खासदार असो मोदींना सहज भेटू शकत नाही. पण अंबानी सरळ कुठेही घुसतो आणि भेटतो.

संरक्षण उत्पादनातील काळाबाजार (भाग-१)

१९९१ ला जग बदलले अमेरिका – सोविएत संघ (रशिया) मधील शीत युद्धाचा अंत झाला आणि अमेरिका विश्वविजेती झाली. साहजिक आपले विचार, आपली संस्कृती आणि आपली अर्थनीती जगावर लादण्यात यशस्वी झाली. आता तर ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून ‘अमेरिका प्रथम’ हा नारा देवून जगाचे शोषण करायला उघडपणे सुरुवात…

काळ्या पैशाचे राजकारण आणि भारत

सुमारे तिन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी परदेशातील बँकामध्ये दडविलेला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू अशी घोषणा केली होती, काय आहे हे काळ्या पैशाचे प्रकरण ?? …